… तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कोणी आहेत काय म्हणाले संजय राऊत ?
मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही शरण जाणार नाही.कुणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत म्हणाले,त्या…
Read More