Vinod Tawde

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

508 0

पुणे : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणूक आणि राजकीय घडामोडींवर आपले मत मांडले. देशात एनडीएच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, बंगाल, तामिळनाडू केरळमध्ये जागा वाढणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 70 पेक्षा जास्त जागा येतील. देशात एनडीए जास्त जागा निवडून येणार, देशात जे तेच राज्यात आहे असंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात फडणवीस सुडाचे राजकारण करतात या आरोपांवर बोलताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी कधीच सुडाचे राजकारण केलं नाही. ज्यांनी जनतेशी गद्दारी केली त्याना धडा शिकवला पाहिजे ,ते आकड्यावर गेलेत आम्ही पण आकड्यावर गेलो. महाराष्टात 40 पेक्षा जास्त जागा येतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!