मुंबई : आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. इथे आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सांगली, अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी
Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार