जालना : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात (Manoj Jarange) महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला काही प्रस्ताव दिले. या प्रस्तावामध्ये मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेंन्टंड कॅन्डिटेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
‘प्रकाश आंबेडकर खरा माणूस, त्यांनी बोलले तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यावर आताच बोललं पाहिजे असं नाही. माझा मालक माझा समाज आहे. आमचा अजेंडा राजकारण नाही. प्रकाश आंबेडकर आधीपासून आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, ते खरे माणूस आहेत, त्यांची मराठा समाजात क्रेझ आहे, ते ग्रेट आहेत, पण सध्या आमचा फोकस फक्त आरक्षणावर आहे,’ असं म्हणत जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
BCCI Central Contract : BCCI कडून केंद्रीय करार जाहीर
Loksabha Elections 2024 : वंचितने मविआच्या बैठकीत केल्या ‘या’ 4 मागण्या
Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं
Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा
Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू
ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन
Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात
Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती
Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर
Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी