विधानपरिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम, सर्वच पक्षांनी आमदारांना मुंबईत बोलावले
मुंबई- राज्यसभेनंतर आता येत्या 20 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यासाठी मतांच्या फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून प्रत्येक पक्ष सतर्क झाला आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईमध्ये…
Read More