मुंबई : सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे . विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अवश्य विषयांवर भाष्य केले . यावेळी ते म्हणले कि , महाराष्ट्र राज्यातील विकसित शहरांत जेवढ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि बाकी स्टाफ हवा तेवढा नाही. पदं रिक्त आहेत.तातडीनं पोलीस भरती करणार का ? तसेच नवी मुंबईत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा निर्णय घेणार का ?असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला आहे .पहा विरोधी पक्ष नेते अजित पवार काय म्हणाले आहेत …
महाराष्ट्र राज्यातील विकसित शहरांत जेवढ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि बाकी स्टाफ हवा तेवढा नाही. पदं रिक्त आहेत.तातडीनं पोलीस भरती करणार का?नवी मुंबईत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा निर्णय घेणार का?असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.#पावसाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/oMJPiv9TpE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 24, 2022