bhopal vote

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

517 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील अंतिम टप्प्या असून नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघात हे मतदान पार पडत आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात आतापर्यंत सर्वाधिक तर कल्याण मतदार संघात आतापर्यंत सर्वात कमी मतदान झाले आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51 टक्के मतदान
भिवंडी – 27.34
धुळे – 28.73
दिंडोरी – 33.25
कल्याण – 22.52
उत्तर मुंबई – 26.78
उत्तर-मध्य मुंबई – 28.05
उत्तर-पूर्व मुंबई – 28.82
उत्तर-पश्चिम मुंबई – 28.41
दक्षिण मुंबई – 24.46
दक्षिण-मध्य मुंबई – 27.21
नाशिक – 28.51
पालघर – 31.06
ठाणे – 26.05

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election : ‘या’ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!