मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चाना मोठे उधाण आले आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधींबाबत सर्वसामान्यांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत. तो बदल करण्याच्या अनुषंगानं किंवा फायदा घेण्याच्या अनुषंगानं सर्व उड्या घेतायत. त्या सर्वांना शुभेच्छा असा टोला अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
कल्याण लोकसभा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे. काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार