Mumbai News

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

567 0

मुंबई : नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. हा (Mumbai News) उत्साह अजून वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि बिअर शॉपी पहाटे 1 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने हॉटेल आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसाठी अटी शिथिल केल्या आहे.

News18

मुंबईमध्ये 24 डिसेंबर नाताळाच्या आदल्या दिवसापासून हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर शॉपी या पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 24 डिसेंबर, 25 आणि 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बिअर शॉपी सुरू राहणार आहे. राज्य सरकारकडून याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!