जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून मराठा आरक्षण नसल्याने तरुणींनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
राणी साहेबराव नाईकवडे (वय 25) असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून राणी नाईकवडे ही उच्चशिक्षित असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते गुणवत्ता असताना देखील नोकरी मिळत नाही मराठा आरक्षण नाही या कारणांमुळे राणी नायकवडे हिनं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे