तीन मोठे प्रकल्प गुजरातला कसे गेले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी -सुप्रिया सुळे
पुणे: महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे सुरू आहे…
Read More