MANIKRAO KOKATE: हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्रसरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.  केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास

786 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठे आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्याचे कृषिमंत्री आणि सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

1995 मध्ये कागदपत्र फेरफार केल्या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम देवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला असून माणिकराव कोकाटे आणि बंधूंना कारावास ठोठावण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!