पावसाळी अधिवेशन : नवी मुंबईत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा निर्णय घेणार का ? – अजित पवार

290 0

मुंबई : सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे . विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अवश्य विषयांवर भाष्य केले . यावेळी ते म्हणले कि , महाराष्ट्र राज्यातील विकसित शहरांत जेवढ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि बाकी स्टाफ हवा तेवढा नाही. पदं रिक्त आहेत.तातडीनं पोलीस भरती करणार का ? तसेच नवी मुंबईत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा निर्णय घेणार का ?असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला आहे .पहा विरोधी पक्ष नेते अजित पवार काय म्हणाले आहेत …

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!