भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला.
टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्नच्या मैदानात सामना सुरु असून पाकिस्तानचा डाव 159 धावांवर आटोपला आहे.
Etched in history 📸#T20WorldCup #INDvPAK pic.twitter.com/mNS9t6NU0T
— ICC (@ICC) October 23, 2022