पालघर : पालघरमधून (Palghar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी पाणी पिताना एक चूक केली आणि तीच त्यांच्या अंगलट आली आहे. त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जव्हारमधील समाज कल्याण विभागाच्या कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहामध्ये ही घटना घडली आहे. 17 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जव्हार उपजिल्हा रुग्णालयात या विद्यार्थिनींना दाखल करण्यात आलं आहे. पाण्यातून या विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विद्यार्थिनी शाळेतील फिल्टरचं पाणी न पिता टाकीतील पाणी प्यायल्या होत्या, त्यामुळे विषबाधा झाली, अशी माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक
Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी
Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर
Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश
IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?
Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी
Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी
Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले
Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा
Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?