CHHAGAN BHUJBAL MINISTER अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल व मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. CHHAGAN BHUJBAL MINISTER

CHHAGAN BHUJBAL MINISTER| मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ…; छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

Posted by - May 20, 2025
CHHAGAN BHUJBAL MINISTER अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन…
Read More
VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरच्या पहलगामशी ओळख.. ज्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. असाच पर्यटनाचा आनंद पर्यटक 22 एप्रिल ला घेत होते.. आणि अशातच दहशतवाद्यांनी या पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटकांवर भ्याड हल्ला केला.. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.. अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं.. अनेक मुला- मुलींनी आपले वडील गमावले.. मृत पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील 6 तर.. तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोन पर्यटकही मृत पावले. महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळ लक्ष करतं जोरदार हल्ला चढवला. यात शेकडो दहशतवादी ठार झाले. या पहलकाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला...कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची या मोहीमेची माहिती जगाला दिली... पण सोफिया कुरैशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली..

VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: विजय शहा यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टानं नाकारला

Posted by - May 19, 2025
VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरच्या पहलगामशी ओळख.. ज्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद…
Read More
AJIT PAWAR युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार

AJIT PAWAR युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार

Posted by - May 18, 2025
पुणे: रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील विविध…
Read More
HARSHWARDHAN SAPKAL मुंबई; राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ HARSHWARDHAN SAPKAL यांनी केली आहे.

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी

Posted by - May 14, 2025
HARSHWARDHAN SAPKAL मुंबई; राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात…
Read More

Anna Hajare: भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले….

Posted by - May 8, 2025
Anna Hajare पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता.…
Read More
congress president HARSHWARDHAN-SAPKAL

HARSHWARDHAN SAPKAL: सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

Posted by - May 6, 2025
HARSHWARDHAN SAPKALराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या…
Read More
error: Content is protected !!