Jalna Newsजालना जिल्ह्यातील बदलापुरात भर दिवसा धारदार शस्त्राने भोसकून बाप लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.Jalna News

Jalna News | जालना जिल्हा हादरला; बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Posted by - May 13, 2025
Jalna Newsजालना जिल्ह्यातील बदलापुरात भर दिवसा धारदार शस्त्राने भोसकून बाप लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना…
Read More

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

Posted by - May 11, 2025
KUDAL POLICE NEWS भारत पाकिस्तान मध्ये संघर्षाचे वातावरण असताना या युद्ध सदृश्य परिस्थितीत कुडाळ पोलीस…
Read More
ANDHRA PRADESH COUPLE NEWS गर्लफ्रेंडला फिरायला नेलं, नूडल्स खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, शेवटी शारिरीक संबंधही ठेवले मात्र गाढ झोप येत असतानाच तिचा खून केला आणि चक्क मृतदेह जाळून टाकला. प्रेम या शब्दावर चा विश्वास उडवणारी ही भयानक केस... ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापटनम येथे... नेमकं हे प्रकरण काय आणि बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंड चा इतका भयानक खून का केला पाहूया ? CRIME NEWS

ANDHRA PRADESH COUPLE NEWS| लॉन्ग ड्राईव्ह, नूडल्स- आईस्क्रीम, अन्… प्रेम प्रकरणाचा थरकाप उडवणारा शेवट

Posted by - May 11, 2025
ANDHRA PRADESH COUPLE NEWS| गर्लफ्रेंडला फिरायला नेलं, नूडल्स खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, शेवटी शारिरीक संबंधही ठेवले…
Read More
JAYKUMAR RAWAL:  राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काजूची उत्पादकता वाढवण्याच्या संधी आहेत.आवश्यक त्या उपाय योजना केल्याने उत्पादकता वाढवता येईल. त्यासाठी काजू पिकाचे उत्पादन घेताना तसेच उत्पादन झाल्यानंतर त्यावर होणाऱ्या प्रक्रिया या संदर्भात येणाऱ्या अडचणींवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्यात याव्या. राज्यातील काजू उत्पादकता व प्रक्रिया व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, त्यासाठी जगातील काजू उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांतील अद्यावत प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते आपल्याकडे राबवण्या संदर्भात उपाय योजना करून त्या माध्यमातून काजू पिकाची उत्पादकता वाढवावी असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल JAYKUMAR RAWAL: यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या बैठकीत दिले.

JAYKUMAR RAWAL: काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे

Posted by - May 8, 2025
JAYKUMAR RAWAL:  राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काजूची उत्पादकता…
Read More

Anna Hajare: भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले….

Posted by - May 8, 2025
Anna Hajare पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता.…
Read More
Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY

Posted by - May 7, 2025
Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी…
Read More
error: Content is protected !!