JAYKUMAR RAWAL:  राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काजूची उत्पादकता वाढवण्याच्या संधी आहेत.आवश्यक त्या उपाय योजना केल्याने उत्पादकता वाढवता येईल. त्यासाठी काजू पिकाचे उत्पादन घेताना तसेच उत्पादन झाल्यानंतर त्यावर होणाऱ्या प्रक्रिया या संदर्भात येणाऱ्या अडचणींवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्यात याव्या. राज्यातील काजू उत्पादकता व प्रक्रिया व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, त्यासाठी जगातील काजू उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांतील अद्यावत प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते आपल्याकडे राबवण्या संदर्भात उपाय योजना करून त्या माध्यमातून काजू पिकाची उत्पादकता वाढवावी असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल JAYKUMAR RAWAL: यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या बैठकीत दिले.

JAYKUMAR RAWAL: काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे

Posted by - May 8, 2025
JAYKUMAR RAWAL:  राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काजूची उत्पादकता…
Read More

Anna Hajare: भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले….

Posted by - May 8, 2025
Anna Hajare पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता.…
Read More
Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY

Posted by - May 7, 2025
Operation Sindoor पृथीवरचा स्वर्ग,पृथ्वीवरचं नंदनवन अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरात २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी…
Read More
https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2025/05/Screenshot-2025-05-06-205515-e1746545166284.png

Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

Posted by - May 6, 2025
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था Local body elections अर्थात महापालिकेच्या…
Read More
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे याच पार्श्वभूमीवर विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे सुरू होता यावेळी पोलिस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हिंसक आंदोलनात आंदोलनात झालं, नेमकं पुरंदरमध्ये काय घडलं?  (PURANDAR INTERNATIONAL AIRPORT) पाहुयात...

PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने

Posted by - May 4, 2025
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे याच पार्श्वभूमीवर विमानतळासाठी…
Read More
ANJALI DAMANIYA VIRAL POST

ANJALI DAMANIYA VIRAL POST: सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार? अंजली दमानियांच्या मेसेजने खळबळ

Posted by - May 3, 2025
ANJALI DAMANIYA VIRAL POST मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या ब्रॉडकास्टिंग ग्रुपवर “सुषमा…
Read More
error: Content is protected !!