MARATHWADA HEAVY RAIN: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या
बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून
राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला.
Marathwada Heavy Rain | सरकारनं ठरवलं तर त्वरित कर्जमाफी शक्य! Dr. Budhajirao Mulik Interview
यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून
आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून
६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
HEAVY RAIN : पुन्हा जोरदार पाऊस, पुन्हा रस्त्यांचे झाले ओढे, पुणे तिथे काय उणे… PHOTO
MAHARASHTRA RAIN:22 जिल्ह्यांना रेड-ऑरेंज-यलो अलर्ट!; राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ