रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेसचे हायकोर्टात धाव; नेमकं कारण काय?

4170 0

महाराष्ट्राच्या तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक काळात बदली करण्यात आले असून त्यांच्या जागी संजीव कुमार वर्मा यांचे वर्णी लागली आहे.

रश्मी शुक्ला यांच्या बदलीची सर्वप्रथम मागणी काँग्रेस पक्षाने केली होती त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली मात्र आता काँग्रेस पक्षानं रश्मी शुक्ला यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस सेवेत घेऊन नये असे मागणी काँग्रेस पक्षानं या याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

Share This News
error: Content is protected !!