Anna Hajare पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. Anna Hajare
ऑपरेशन सिंदूर मुळे काही प्रमाणात न्याय मिळाला,
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचा उद्रेक झाला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरात होत होती. अखेर भारताने ठोस पावलं उचलत पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर हवाई हल्ला केला आहे. या कारवाईचे नाव “ऑपरेशन सिंदूर” असं देण्यात आलं असून, एकूण ९ ठिकाणी हवाई स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रतिक्रिया दिली आहे. भारत स्वत:हून कोणाची छेड काढत नाही, मात्र कोणी केलं तर सोडायचं नाही. ही कारवाई योग्य आहे, असे अण्णा हजारे Anna Hajare यांनी म्हटले आहे.
Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने
New Crop Insurance Policy: शेतकऱ्यांसाठी नवी पीकविमा योजना;राज्य मंत्रिमंडळ निर्णय
PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM l युद्धासाठी सैन्य तयार ; सरकारनेच कच खायला नको
पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जगताप यांचं निधन
12TH RESULT: ठरलं! उद्या जाहीर जाहीर होणार बारावीचा निकाल
HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण
Operation Sindoor: अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास; ऑपरेशन सिंदूर ची INSIDE STORY
AMBADAS DANVE ON MAHAYUTI GOVERMENT l महायुती सरकारचा 100 दिवस मूल्यांकन कार्यक्रम फसवा
अश्लील भाषा, कंटेंट, आणि इंटीमेट पोझ; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला HOUSE ARREST SHOW नेमका काय ?
ANJALI DAMANIYA VIRAL POST: सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार? अंजली दमानियांच्या मेसेजने खळबळ