चौंडी राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर १५० कोटींची उधळपट्टी ; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
मुंबई : जनतेला आर्थिक अडचणीत टाकून राज्यसरकार पंचतारांकित सुविधा भोगत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. अहिल्यानगरच्या चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंडप व्यवस्थेवर तब्बल १५०…
Read More