newsmar

VIJAY WADDETIWAR: धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ असतो का?

Posted by - April 28, 2025
  मुंबई : कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता ? हे विचारायला दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का? असा वादग्रस्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले…
Read More

ANJALI DAMANIYA: मंत्रालयात अजूनही मंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी. अंजली दमानियांचा आक्षेप

Posted by - April 28, 2025
ANJALI DAMANIYA:  मंत्रालयात अजूनही मंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी. अंजली दमानियांचा आक्षेप मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दोन महिने लोटूनही…
Read More

ED OFFICE FIRE: मुंबईतील ईडी कार्यालयाला भीषण आग, असंख्य फायली भस्मसात

Posted by - April 28, 2025
ED OFFICE FIRE:मुंबई : मुंबईतील फोर्टस्थित बलार्ड इस्टेट भागात सक्त वसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अनेक चौकशी प्रकरणातील महत्वाच्या फायली जळून खाक झाल्याची…
Read More

बेपत्ता पाकिस्तानीवरून फडणवीस, शिंदेंची परस्परविरोधी विधाने

Posted by - April 28, 2025
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. राज्यातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली होती. मात्र, आता पाकिस्तानी नागरिकांबाबत मुख्यमंत्री…
Read More

महाराष्ट्रात तब्बल “इतके” पाकिस्तानी नागरिक; सर्वाधिक पाकिस्तानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात

Posted by - April 27, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 27 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यामुळे भारताचे नागरिक भारतामध्येही सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली. तर दुसरीकडे याच भारतात पाकिस्तानी नागरिक अगदी सुरक्षित वातावरणात…
Read More

जिगरी मित्र वडापाव खायला गेले ‘ते’ पुन्हा परतलेच नाहीत संपूर्ण सातारा हळहळला!

Posted by - April 27, 2025
दहावीचे पेपर संपल्यानंतर अगदी आनंदात असलेल्या दोन मित्रांनी वडापाव खायला सज्जनगडावर जायचं ठरवलं.. घरातून बाहेरही पडले मात्र पुन्हा घरी परतलेच नाहीत… ही घटना घडली साताऱ्यातील सज्जन घाट परिसरामध्ये.. दहावीची परीक्षा…
Read More

नवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी – विवेक मिश्रा; MIT WPUमध्ये बायोकॉन्क्लेव्ह २०२५ संपन्न

Posted by - April 27, 2025
आजचे युग हे नवकल्पनांचे असून, जैव अभियांत्रिकीला उज्वल भविष्य आहे, पण नवउद्योजकांनी प्रामाणिकता आणि सचोटी बाळगावी असा सल्ला बंगलोर येथील फॅब्रोहिल वाऊन्डकेअर चे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मिश्रा…
Read More
त्कृष्ट चाली आणि चाणक्ष्य बुद्धिच्या जोरावर नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने १२ वर्षाखालील सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले

dhruv global school: सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुमारने बाजी मारली

Posted by - April 27, 2025
  पुणे: उत्कृष्ट चाली आणि चाणक्ष्य बुद्धिच्या जोरावर नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने १२ वर्षाखालील सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक…
Read More
JALGAON

JALGAON l भर मांडवात बापानेच लेक आणि जावयाला घातल्या गोळ्या;HONOR KILLINGच्या घटनेने महाराष्ट्र हादरला

Posted by - April 27, 2025
देशभरात गाजलेल्या सैराट चित्रपटाने ऑनर किलिंगचं (HONOR KILLING) भीषण वास्तव मांडलं होतं. त्याच पद्धतीने आता जळगाव देखील प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर मुलीच्या बापाने चक्क गोळ्या झाडल्यात. यात या मुलीचा मृत्यू झालाय…
Read More
https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2025/04/J-P-e1745764003963.png

JAYANT PATIL यांच्याकडे… ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष SUNIL TATKARE यांचं मोठं विधान

Posted by - April 27, 2025
– मुंबई : पोटातले पाणी हलू न देणे, ही जयंत पाटील (JAYANT PATIL) यांची खासियत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील काही वाचता येत नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More
error: Content is protected !!