मत्स्य व्यवसायाला आता कृषी क्षेत्राचा दर्जा ; मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाल कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायाला यापुढे शेतीप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार…
Read More