newsmar

कोणी कधी, कसले श्रेय घ्यायचे याचेही भान नाही – विजय वडेट्टीवार

Posted by - April 24, 2025
  मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्याच्या मुद्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार…
Read More

जे विमानात कधीही बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदेंनी आणले – खासदार नरेश म्हस्केंचे वादग्रस्त विधान

Posted by - April 24, 2025
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरात अडकून पडलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी अगदी वादग्रस्त विधान केले आहे. जे लोक कधीच…
Read More

पहलगाम जखमींची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

Posted by - April 24, 2025
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झाल्याने लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांची विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन…
Read More
THANE TITWALA CASE POLICE STATION:

मुंबईत 21 व्या मजल्यावरून पडून 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Posted by - April 24, 2025
मुंबई : आईच्या कुशीत झोपलेले सात महिन्यांचे बाळ हातातून निसटून उंच इमारतीच्या २१ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना विरार (पश्चिम) येथील पिनॅकल सोसायटीत…
Read More
(Chandrashekhar Bawankule)

महसूलमंत्र्यांच्या ‘त्या’ आदेशाने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Posted by - April 24, 2025
मुंबई : वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कार्यालय सोडल्यास अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांचे थेट निलंबन अथवा कठोर शिस्तभंग कारवाई केली जाईल, असा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केल्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती…
Read More
SANJAY RAUThttps://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/03/SANJAY-RAUT-e1746367522418.jpg

संकटाच्या काळात आम्ही सरकारच्या पाठीशी – संजय राऊत

Posted by - April 24, 2025
मुंबई : देशावरील संकटाच्या काळात जो काही निर्णय घ्यायचा, तो सरकार घेतच असते. मात्र, आम्ही केंद्रसरकारच्या पाठीशी आहोत, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले…
Read More

भारताचा पाकिस्तानला धक्का; पहलगामा हल्ल्यानंतर भारताने घेतले हे मोठे निर्णय

Posted by - April 23, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम शहरात दहशतवादी हल्ला झाला असून टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर…
Read More

पर्यटकांचे पार्थिव मुंबईत दाखल; कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला !

Posted by - April 23, 2025
  मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचे पार्थिव सायंकाळी मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पार्थिव शरीर नातेवाईकांच्या स्वाधीन करुन त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात…
Read More

धर्म विचारून गोळ्या घालणारे मुसलमान नाहीतः अबू आझमींची प्रतिक्रिया

Posted by - April 23, 2025
  मुंबई : धर्म विचारून त्यांनी पर्यटकांवर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली आहे. ते म्हणाले की,…
Read More
State Water storage

पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप ; सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणणार

Posted by - April 23, 2025
मुंबई : पहलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा धर्म विचारून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला अतिशय चीड आणणारा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत आपला…
Read More
error: Content is protected !!