सुपरफास्ट

 

 

 

मतदानानंतर अभिनेत्री हेमा मालिनी म्हणाल्या , मुंबईत चांगली हवा, सुरक्षितता, खड्डेमुक्त रस्ते आणि विकास हवा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. मुंबई हे जगातील सर्वोत्तम शहर आहे. त्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.