India Pakistan ceasefire युद्धविराम तर झाला ! पण 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड ?
भारत आणि पाकिस्तान India Pakistan ceasefire यांच्यातील तणाव आता निवळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांत शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं म्हटलं जात आहे.
S-400 AIR DEFENCE SYSTEM पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवून लावणारी S-400 हवाई सुरक्षा प्रणाली नेमकी काय?
विशेष म्हणजे भारताने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची घोषणा केली आहे .India Pakistan ceasefire
भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
असे असले तरी अजूनही या दोन्ही देशांतील तणाव पूर्णपणे निवळलेला नाही.
कारण 12 मे रोजी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे.
12 मे रोजी दोन्ही देशांच्या डिजीओंमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे. India Pakistan ceasefire
त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
ही चर्चा सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध टळू शकते अन्यथा भविष्यात काहीही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.India Pakistan ceasefire
cease fire: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा
OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?
PAKISTANयुट्युब चॅनल बंद करण्याला बदला म्हणतात का? SANJAY RAUT यांचा सवाल
HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.
Anna Hajare: भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले….
Vijay Wadettiwar On Nitesh Rane: साडेचार फुट मंत्री म्हणतो, धर्म विचारून सामान घ्या
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने
Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश
SANJAY RAUT ON BJP: भाजपसोबत राहून एकनाथ शिंदे, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत
PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM l युद्धासाठी सैन्य तयार ; सरकारनेच कच खायला नको
STATE CABINET DECISION: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते झाले मोठे निर्णय?