दुबईत पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी (ICC CHAMPIONSHIP) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळत आहे.
विराट कोहलीच्या शतकीय आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 विकेट राखत विजय मिळवला आहे.
Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब