पुणे:पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून पाणीकपात 15 मे पर्यंत टळली आहे
15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे
आज झालेल्या कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली