महाराष्ट्र वीज उद्योगांच्या खाजगीकरण विरोधात बहात्तर तास संप करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला होता मात्र त्यावर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केल्यानं संप मागे घेण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून वीज वितरण कंपन्यांत पुढील 3 वर्षांत राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना सांगितलं
त्याच बरोबर राज्य सरकारला वीज वितरण कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाही असून आज वीज वितरण कंपन्यांच्या 32 संघटनांशी चर्चा केली असल्याचं देखील फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं