शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

198 0

शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अविनाश अनेराये असं या ई मेल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव असून संबंधीत शेतकरी नांदेड येथील नायगाव तालुक्यातील शेळगांव याठिकाणी राहत आहे.

कोरोना,अतिवृष्टी यामुळं आर्थिक उत्पन्न घटलं असून त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे या शेतकऱ्याने सांगितलंय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!